2.26.2010

कधीकधी मन सैरभर होत

कधीकधी मन सैरभर होत
दुखाचा उबग जास्त असतो
अशा वेळी मनाला दोष दिल्यास
मनाचा अधिकच तोल फसतो
__________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment